किल्ले रायरेश्वरावर दाट धुके व श्रावणसरींत स्वातंत्र्यदिनाचे झेंडावंदन करण्याची संधी अवर्णनियच.
रात्री १० वाजता चढाई सुरू केली. केंजळगड व रायरेश्वराच्या खिंडीत एका सपरात मुक्काम केला आणि पहाटे ४ ला रायरेश्वर गाठला. झेंडावंदन झाले आत्ता. आता चलो केंजळगड... पृथ्वीवरच्या स्वर्गात आहोत आज.
No comments:
Post a Comment